ताज्या घडामोडी
फलटण मध्ये चौरंगी लढतीने काटे की टक्कर ; उत्तर कोरेगाव ठरणार निर्णायक भूमिका..?
दिपक चव्हाण ,सचिन कांबळे, रमेश आढाव, दिंगबर आगवणे

(जावली/अजिंक्य आढाव) – सध्या कडाक्याच्या थंडीत पडली असुन ग्रामीण भागात शेकोट्या पेटु लागल्या असुन फक्त राजकीय समीकरण कशी बदलणार या विषयावर चर्चा सुरू आहेत.
